rashifal-2026

महाराष्ट्र सायबरकडून ४०७ गुन्हे दाखल, २१४ जणांना अटक

Webdunia
शनिवार, 23 मे 2020 (15:24 IST)
कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमिवर देशपातळीवर लॉकडाऊन आहे. या लॉकडाऊनच्या काळात समाजकंटकांकडून सोशल मीडियातून खोटी माहिती व आक्षेपार्ह मजकूर शेअर केला जात आहे. यावर महाराष्ट्र पोलिसांचा सायबर सेल करडी नजर ठेऊन आहे. 
 
सायबर पोलिसांकडून आक्षेपार्ह वॉट्सॲप मेसेजेस फॉरवर्ड प्रकरणी १७१ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तसेच आक्षेपार्ह फेसबूक पोस्ट्स शेअर प्रकरणी १६२, टिकटॉक विडिओ शेअर प्रकरणी १९, ट्विटर द्वारे आक्षेपार्ह ट्विट केल्या प्रकरणी ७, इन्टाग्राम द्वारे चुकीच्या पोस्ट शेअर केल्याप्रकरणी ४, तर, अन्य सोशल मीडियाच्या गैरवापरा प्रकरणी ४४ गुन्हे दाखल करण्यात आले. यापैकी १०२ आक्षेपार्ह पोस्ट्स काढून टाकण्यात सायबर पोलिसांना यश आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Shri Surya Stuti श्री सूर्य स्तुती

मुलांसाठी सरस्वती देवीशी संबंधित सुंदर आणि अर्थपूर्ण नावे

27 वर्षांनंतर शनीचे नक्षत्र परिवर्तन : 17 मे पर्यंत कोणत्या राशींना होणार मोठे लाभ आणि कोणाला होणार नुकसान?

भात खाल्ल्यानंतर झोप का येते? कारण आणि सेवन करण्याची योग्य पद्धत काय जाणून घ्या

प्रजासत्ताक दिन विशेष मुलांसाठी बनवा 'तिरंगा' संकल्पनेवर आधारित चार विशेष पाककृती

सर्व पहा

नवीन

LIVE: महाराष्ट्राने लहान मॉड्यूलर रिअॅक्टर्ससह अणुऊर्जा प्रकल्पाची घोषणा केली

महाराष्ट्राने लहान मॉड्यूलर रिअॅक्टर्ससह अणुऊर्जा योजना जाहीर केली

संजय राऊत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल काय म्हटले? ज्यावर पत्नी अमृता फडणवीस यांनी दिली प्रतिक्रिया

ऑस्ट्रेलियातील न्यू साउथ वेल्समध्ये गोळीबार, ३ जणांचा मृत्यू

छत्तीसगडमध्ये मोठी दुर्घटना: स्टील प्लांटमध्ये स्फोट झाल्याने ७ कामगारांचा मृत्यू

पुढील लेख
Show comments